Animal husbandry

Animal husbandry । चाऱ्याअभावी शेतकऱ्यांवर बिकट वेळ! लाखात विकल्या जाणाऱ्या जनावरांना बाजारात मिळतोय कवडीमोल दर

Animal husbandry । राज्यातील शेतकऱ्यांवर यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे बिकट वेळ आली आहे. यंदा पावसाने ऐन पावसाळ्यातच (Rain in Maharashtra) अनेक भागात पाठ फिरवली होती. त्यामुळे राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस वेळेत न पडल्याने अनेक पिके जळून गेली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱ्याची मागणी जास्त असल्याने चाऱ्याच्या किमती महाग झाल्या आहेत. […]

Continue Reading