Jayakwadi Dam

Jayakwadi Dam । शेतकऱ्यांना मोठा फटका! पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही

Jayakwadi Dam । राज्यातील शेतकऱ्यांना यंदा पुन्हा पाणीटंचाईचा (Water shortage) सामना करावा लागत आहे. कारण यंदाही पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली आहे. ऐन पावसाळ्यातच अनेक भागात पाऊस पडला नव्हता. यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न (Water issue in Maharashtra) निर्माण झाला आहे. पावसाअभावी काही ठिकाणी तर पिके जळून गेली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. […]

Continue Reading