Maharastra Rain । ‘या’ जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती अतिशय भयंकर; जास्त किमतीने खरेदी करावा लागतोय हिरवा चारा
Maharastra Rain । सध्या राज्यभर पावसाने दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अहमदनगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तर पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण होत चालली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसातच हिरव्या […]
Continue Reading