Maharashtra Drought | मोठी बातमी! राज्यसरकार लवकरच दुष्काळ जाहीर करणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती
Maharashtra Drought | शेतीसाठी पाऊस फार महत्त्वाचा असतो. मात्र अलीकडच्या काळात निसर्गाचा समतोल बिघडला आहे. यंदा तर राज्यात अवर्षणाची स्थिती तयार झाली आहे. पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार येत्या दोन दिवसांत दुष्काळ (Drought) जाहीर करणार आहे. Success Story | डाळिंबाची शेती करून […]
Continue Reading