Agriculture News

Agriculture News । नादच खुळा! जळगाव जिल्ह्यातील तरुणाने केले अनोखे संशोधन, पाण्याशिवाय दोन महिने जगणार पीक; कसं ते घ्या जाणून..

Agriculture News । शेतकऱ्यांना नेहमीच शेती करताना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर कधी दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. दरम्यान, शेतकऱ्यांची हीच धडपड लक्षात घेऊन यावर जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाने एक संशोधन केले आहे. पाण्याशिवाय दोन महिने […]

Continue Reading