Agriculture News

Agriculture News । नुकसानग्रस्तांना मिळाला दिलासा! सरकारकडून मिळाले तब्बल 154 कोटी

Agriculture News । कधी शेतमालाला हमीभाव नसणे तर कधी अवकाळी पाऊस आणि महापूर यांसारख्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना सतत करावा लागतो. त्यामुळे शेतकरी निराश तर होतोच शिवाय त्यांच्यावर आर्थिक संकटही येते. यंदा राज्याच्या अनेक भागात पावसाने (Heavy Rain) चांगला धुमाकूळ घातला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी नुकसानभरपाईची मागणी करत होते. मागील वर्षीही […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । परतीच्या मान्सूनला सुरुवात! येत्या ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार

Havaman Andaj । राज्याकडे ऑगस्ट महिन्यात पाठ फिरवणाऱ्या मान्सूनने सप्टेंबर महिन्यात जोरदार (Rain in Maharashtra) पुनरागमन केले. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. त्यामुळे खरीप पिकांना चांगला दिलासा मिळाला. (Heavy Rain in Maharashtra) दरम्यान, मागील आठवड्यापासून हवेतील आर्द्रता कमी झाल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. Kisan Yojana । […]

Continue Reading
Crop Insurance

Crop Insurance । पैसे घेऊन पंचनामे न करणाऱ्या पीक विमा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी घडवली अद्दल, हात बांधले आणि…

Crop Insurance । हिंगोली : वेळेत पाऊस न पडल्याने यंदा शेतकरीवर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस (Heavy Rain) पडल्याने शेती उध्वस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. अनेकांनी एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) काढला आहे. परंतु, नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्यासाठी पैसे मागितल्याची घटना घडली आहे. Kisan Loan […]

Continue Reading