Pm Kisan Yojana । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! 21 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ
Pm Kisan Yojana । शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आणत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम किसान योजनेची सुरुवात केली आहे. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते जमा झाले आहेत. (Government Scheme) […]
Continue Reading