Pradhan Mantri G-One Yojana । प्रधानमंत्री जी-वन योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतातील अवशेषांपासून मिळणार फायदेशीर उत्पन्न
Pradhan Mantri G-One Yojana । केंद्र सरकारने (Central Govt) सुरू केलेल्या प्रधानमंत्री जी-वन योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील अवशेषांपासून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतात उरलेल्या अवशेषांचे रुपांतर बायोगॅस आणि जैवइंधनात करू शकतात, ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि उत्पन्नात वाढ या दोन्ही उद्दिष्टांपर्यंत पोहोचता येते. Havaman Andaj । महाराष्ट्रातील […]
Continue Reading