Neera Deoghar Project । शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पहिल्यांदाच बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे मिळणार पाणी
Neera Deoghar Project । शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सतत नवनवीन योजना (Government Scheme) सुरु करत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. शेतकऱ्यांना दरवर्षी पाण्याची टंचाई (Water scarcity) जाणवते. पाणी उपलब्ध नसल्याने पिके अनेकदा जळून जातात. यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट येते. यावर्षी देशाच्या काही भागात पावसाने (Rain in Maharashtra) दडी मारली आहे. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्याचा […]
Continue Reading