Benefits of using alum in agriculture

Benefits of using alum in agriculture । शेतीत तुरटी वापरण्याचे फायदे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Benefits of using alum in agriculture । तुरटीचा वापर फक्त अन्नातच केला जात नाही तर अनेक प्रकारच्या वनस्पती पिकांसाठीही त्याचा उपयोग होतो. त्यात पोटॅशियम सल्फेट आणि अॅल्युमिनियम सल्फेट यांचे मिश्रण असते. त्यामुळे तुरटीमध्ये आंबटपणा आढळतो ज्यामुळे झाडांमध्ये सायट्रिक ऍसिडची कमतरता भरून पीक निरोगी राहण्यास मदत होते. त्याला इंग्रजीत ‘अलम’ म्हणतात. आजच्या आपण वनस्पतींमध्ये तुरटीच्या वापराविषयी […]

Continue Reading
Rain Update

Havaman Andaj । मोठी बातमी! या राज्यांमध्ये 28 नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडेल, जाणून घ्या तुमच्या शहराची स्थिती

Havaman Andaj । आता देशभरात थंडीने आपले तीव्र स्वरूप दाखवायला सुरुवात केली आहे. घटत्या तापमानामुळे भारतातील विविध शहरांमध्ये ब्लँकेट आणि रजाईही बाहेर काढण्यात आली आहे. अशा स्थितीत हवामान खात्याचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत देशातील विविध राज्यांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे तापमानात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. Onion Price । कांद्यामुळे […]

Continue Reading
Onion Price

Onion Price । कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! महिन्यातच दरात मोठी घसरण

Onion Price । भाज्यांची चव वाढवणाऱ्या पदार्थातील पदार्थ म्हणजे कांदा. मागणी जास्त असल्याने दरवर्षी त्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. परंतु दरवर्षी कांद्याला चांगला भाव मिळतोच असे नाही. अनेकदा कांद्याचे भाव खूप पडतात. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकटही येते. बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना कांदा शेतातच सडू द्यावा लागतो. यंदाही कांद्याचे दर (Onion Price Falls Down) चांगलेच पडले आहेत. […]

Continue Reading
Red Chilli

Red Chilli । लाल मिरचीची आवक वाढली! प्रतिक्विंटल मिळतोय तीन हजार ते साडेसहा हजारांचा दर

Red Chilli । मिरची ही जेवणाची चव वाढवणारा एकमेव पदार्थ आहे. बाजारात फक्त हिरवी मिरची (Green Chilli) नाही तर सुकलेल्या मिरचीलाही खूप मागणी आहे. मागणी जास्त असल्याने मिरचीची (Green Chilli Price) मोठ्या प्रमाणावर लागवड (Chilli Cultivation) केली जाते. काही वेळेस मिरचीचे दर पडतात तर काहीवेळा मिरची उच्चांक गाठते. नंदुरबार जिल्हा मिरचीचे आगार म्हणून ओळख आहे. […]

Continue Reading
Government Subsidy

Government Subsidy । सोडू नका अशी संधी! कृषी यंत्रांवर मिळत आहे 50 टक्के अनुदान, आजच करा अर्ज

Government Subsidy । शेतीत आता नवनवीन बदल होऊ लागले आहेत. पूर्वी शेतीच्या कामांसाठी मजुरांचा वापर केला जायचा. परंतु आता मजुरांची जागा कृषी यंत्रांनी घेतली आहे. बाजारात अनेक कृषी यंत्र उपलब्ध आहेत, ज्यामुळे शेतीशी निगडित असणारी कामे चुटकीसरशी होऊ लागली आहेत. कृषी यंत्रांमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे. पेरणीपासून ते मळणीपर्यंत यंत्रे बाजारात मिळतात. Success Story । […]

Continue Reading
Success Story

Success Story । दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेतकऱ्याची कमाल! पपईतून घेतले विक्रमी उत्पादन

Success Story । शेती म्हटली की संकटे आलीच. शेतकरी या संकटांवर मात करत शेतीतून भरघोस नफा मिळवतात. शेती करताना योग्य नियोजन आणि मेहनत गरजेची असते. एखादी गोष्ट मनावर घेतली तर काहीही अशक्य नसते, याची प्रचिती अनेकदा आपल्याला येते. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याची दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. या परिस्थितीवर मात करत एका शेतकऱ्याने घवघवीत यश मिळवले […]

Continue Reading
Wheat Farming

Wheat Farming । शेतकऱ्यांनो, गव्हाच्या पिकाला किती दिवसांनी पाणी द्यावे? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Wheat Farming । रब्बी हंगामाची लागवड जवळपास पूर्ण झाली आहे. या हंगामात हरभरा आणि गहू मोठ्या प्रमाणात लागवड (Wheat Cultivation) केला जातो. कारण या काळातील हवामान या पिकांना खूप फायदेशीर असते. योग्य हवामानामुळे उत्पादन भरघोस निघते. देशात जास्त करून गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गव्हाच्या विविध जाती आहेत. जास्त नफा मिळवायचा असेल तर योग्य […]

Continue Reading
Government course

Government course । विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दहावीनंतरही करता येईल खत आणि बियाणांचा व्यवसाय, असणार ‘या’ अटी

Government course । आज तुम्ही गाव, तालुका पातळीवर कृषी सेवा केंद्रांची दुकानं पाहत असाल.खते, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री या कृषी सेवा केंद्रांमधून (Agricultural Service Centers) करता येते. परंतु त्यासाठी कृषी विभागाकडून परवाना घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमचे शिक्षण पूर्ण असावे लागते. जर तुम्ही अटींची पूर्तता करू शकला तर तुम्हाला परवाना मिळेल. नाहीतर तुम्हाला परवाना मिळणार […]

Continue Reading
Success Story

Success Story । बारामतीच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! ‘या’ जातीच्या उसापासून मिळवले एकरी 140 टनाचे विक्रमी उत्पादन

Success Story । भारताची कृषिप्रधान देश म्हणून ओळख आहे. शिवाय अर्थव्यवस्थेत देखील शेतीचा मोठा वाटा आहे. येथील शेतकरी ऊस, कापूस, गहू, मका तसेच विविध भाज्यांचे उत्पादन घेतात. शेतकरी आता पारंपरिक पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. परंतु शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. उसाचे देखील विविध वाण आहेत. Agriculture Electricity । चिंता मिटली! […]

Continue Reading
Agriculture Electricity

Agriculture Electricity । चिंता मिटली! डीपी जळाल्यास तीनच दिवसात होणार दुरुस्त, त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम

Agriculture Electricity । शेतीला पाणी देण्यासाठी वीज खूप महत्त्वाची आहे. जर वीज (Electricity) नसेल तर शेतीला पाणी देता येत नाही, परिणामी पिके जळून जातात. यावर्षी पावसाने राज्याच्या काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आले आहे. शेतकरी उपलब्ध असणारे पाणी पिकांना देत आहे. परंतु अनेकदा रोहित्र जळाल्याने पिके विजेअभावी करपू लागतात. Havaman […]

Continue Reading